1.‘इंडिका’ हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे?
3.‘देवानाम प्रिय प्रियदर्शी’ हा उल्लेख कोणासाठी वापरला गेला आहे?
4.खालीलपैकी योग्य कालक्रम निवडा.
5.खालीलपैकी अशोककालीन शिल्पकलेचे उत्तम उदाहरण कोणते?
6. ‘अष्टप्पद’ हा शब्द कशाशी संबंधित आहे?
7.‘देवानाम प्रिय’ हा उल्लेख काय दर्शवतो?
8.मेगॅस्थिनीस कोणाच्या दरबारात होता?
9.अशोकाने श्रीलंकेत कोणाला पाठवले होते?
10.मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती?
11. मौर्यकालीन साम्राज्याचे विभाग व राजधानी यांच्या जोड्या लावा. गट अ विभाग अ.पूर्व ब.पश्चिम क.दक्षिण ड.उत्तर गट ब राजधानी 1. तोशाली (ओडिशा) 2. उज्जयिनी (मध्यप्रदेश) 3. सुवर्णगिरी (कर्नाटक) 4. तक्षशिला (पाकिस्तान)
12. सिकंदराचा मृत्यू कुठे झाला?
13. गुजरात मधील जुनागढ जवळ सुदर्शन नावाचे धरण कोणी बांधले आहे?
14. मुद्राराक्षस हे नाटक कोणी लिहिले होते?
15. शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते?